Nandkishor Wayal Patil
Quote by Nandkishor Wayal Patil - .. हेतु, शुद्ध असला की स्पष्ट बोलता येतं.. विचार व्यक्त करता येतात.. परखड मत मांडता येतं..मताशी अनेकांची सहमती मिळवता येते..
..पण तरीही कोणाला काय वाटतं.. हे तुम्ही ठरवू शकत नाही..म्हणून वाटायचं ते वाटू द्या..शेवटी कोणी निंदा, कोणी वंदा.. असं होणारच..फक्त आपण आपलं काम करत रहायचं..बस्स!
..... नंदकिशोर वायाळ.
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Comments

You may like